शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

ज्ञानगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो; सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 3:05 PM

यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपोरज: ज्ञानगंगा प्रकल्प पूर्ण भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे. तर ३६ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.१ सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकल्प १०० टक्के भरला पाटबंधारे विभागाने ज्ञानगंगा नदीकाठच्या तांदुळवाडी सिंचन शाखेअंतर्गत येणाऱ्या ३६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गत वर्षी आॅगस्ट महिन्यात १६.५० टक्के जलसाठा या प्रकल्पात होता. यामुळे खामगाव, नांदुरासह परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. परंतु यावर्षी प्रकल्प पुर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातही ३० टक्के जलसाठा झाला आहे.यावर्षी पाणी परिस्थिती चांगली असल्याने गेरू माटरगाव ज्ञानगंगा प्रकल्पातून निम्न ज्ञानगंगा प्रकल्प व तेथून उन्नई बंधाºयात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी ज्ञानगंगा प्रकल्पाला २ सप्टेंबर रोजी भेट दिली. यावेळी निम्म ज्ञानगंगाचे शाखा अभियंता रवींद्र पाटील, एस.एस. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण