शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

शेतकरी आठवडी बाजाराचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:49 PM

शेतकऱ्यांना पडेल त्या दरात आपला भाजीपाला विक्री करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.

बुलडाणा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, याकरीता राज्यातील प्रमुख ४० शहरांमध्ये शेतकरी आठवडी बाजार संकल्पना पहिल्या टप्प्यात राबविण्यात आली होती; परंतु पश्चिम विदर्भातील शेतकरी आठवडी बाजारच वांध्यात आहेत. वºहाडातून केवळ बुलडाणा शहरात तीन वर्षापूर्वी सुरू झालेला हा बाजार काही दिवसातच बंद पडला. यामुळे शेतकऱ्यांना पडेल त्या दरात आपला भाजीपाला विक्री करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.दलालमुक्त बाजार व्यवस्था निर्माण करण्यासोबतच शेतकºयांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळावा, त्यांची लूट थांबावी याउद्देशाने आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते. अमरावती विभागामध्ये केवळ बुलडाणा याच ठिकाणी हा बाजार सुरू करण्यात आला होता. काही दिवसातच तो बाजार बंद झाला. अमरावती विभागामध्ये कुठेच शेतकरी आठवडी बाजार सुरू नाही. परिणामी शेतकºयांना आपला भाजीपाला मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना व शेतकºयांनी या नववर्षाच्या सुरूवातीलाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट भाजीपाला वाटप करून रोष व्यक्त केला होता. सध्या भाजीपाला वर्गीय पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. बाजार समित्यांच्या काही जाचक अटींमधून शेतकºयांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने आठवडी बाजार सुरू केले. ताज्या व रास्त दरातील भाज्यांना चांगली मागणीही असते. त्यामुळे आज शेतकरी आठवडी बाजार सुरू होण्याची अपेक्षा भाजीपाला उत्पादक शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

पालेभाज्यांच्या दरातून निघेना वाहतूकीचा खर्चसध्या पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांना अत्यंत कमी दर मिळत आहेत. अवघा एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत प्रति किलो दर या भाज्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना पालेभाज्या विक्रीतून वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिसून येत आहे.असे आहेत शेतकरी आठवडी बाजाराचे फायदेशेतकºयांमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी. कृषी माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणीनंतरच्या होणाºया नुकसानीत मोठी घट. रोख स्वरूपात १०० टक्के मालाची रक्कम थेट शेतकºयाच्या हातात. आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा अधिकारी शेतकºयाला.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी