शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

युतीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुबळी : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:55 IST

खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्थानिक गांधी चौक येथे आयोजित जाहिर सभेत त्यांनी युती शासनाचा खरपूस समाचार घेतला.  सभेसाठी आ.रमेश बंग, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, श्यामबाबु उमाळकर, तब्बसुम हुसेन, गणेश माने, तेजेंद्रसिंग चौहान, दयाराम वानखडे, अनिल नावंदर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यात फडणवीसांचे नव्हे तर फसणविसांचे सरकार आहे. या सरकारने लागू केलेले सारे कायदे अभ्यासपूर्ण नाहीत. केवळ नावाला योजना राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. जीएसटीचा कायदा केंद्रात मनमोहनसिंग यांनी आणला. त्याची अंमलबजावणी भाजपा सरकारला करता आली नाही. गावागावात व्यावसायीकांनी व्यवसाय सुरु न करता आपल्या व्यवसायाचे प्रमाण कमी केले. व्हिडीओ डाक्यूमेंट्रीच्या सहाय्याने त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस सरकारवर टिका केली. पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आल्यास राज्याचे तसेच देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करीत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आदि काँगे्रस - राष्ट्रवादी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदारांनी जमवली माया : शिंगणे खासदारांच्या अंगाला मसाल्याचा वास येत असून मसाला व्यावसायिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंडमाया जमविली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथील सभेत केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस