शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

संत्र्याच्या पीक विम्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:41 AM

Crop Insurance of Orange विमा कंपनीने मंडळनिहाय नुकसानभरपाईचे वेगवेगळे निकष लावले.

ठळक मुद्दे,३५८ शेतकºयांनी त्यामध्ये सहभाग घेतला.सोनाळा-१ या मंडळालाच सर्वाधिक म्हणजे, ५७,७५० रुपये भरपाई दिली. ६ मंडळांना केवळ १९,२५० रुपये मंजूर केले.

खामगाव : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या संत्रा पिकाचा विमा देताना मंडळनिहाय मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.जिल्ह्यातील संत्रा उत्पादक तालुक्यातील १७ मंडळांमध्ये शेतकऱ्यांनी २०१९-२० या वर्षात पिकाच्या आंबेबहाराचा विमा काढला. १,३५८ शेतकºयांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्या पिकाचा विमा देताना कंपनीने मंडळनिहाय नुकसानभरपाईचे वेगवेगळे निकष लावले. त्यानुसार सोनाळा-१ या मंडळालाच सर्वाधिक म्हणजे, ५७,७५० रुपये तर लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द मंडळात ३८,५०० रुपये भरपाई दिली. त्याचवेळी ६ मंडळांना केवळ १९,२५० रुपये मंजूर केले. दे. राजा, सिं. राजा, अंढेरा, साखरखेर्डा या मंडळात भरपाईच दिली गेली नाही.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीkhamgaonखामगाव