शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
2
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
3
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
4
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
5
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
6
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
7
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
8
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
9
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
10
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
11
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
12
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
13
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
14
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
15
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
16
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
17
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
19
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
20
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा

फळधारणेपूर्वीच शेंगांना करपा

By admin | Published: September 11, 2014 12:19 AM

मेहकर तालुक्यातील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.

मेहकर : तालुक्यातील रायपूर शिवारातील सोयाबीन पिकाच्या शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा रोगाने ग्रासले असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. यामुळे रायपूर शिवारातील बर्‍याच शे तकर्‍यांचे सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. यावर्षी निसर्गाचे संपूर्ण चक्रच बदलले दिसत असून, तब्बल एक महिना उशीराने मान्सुनचे आगमन झाले. मात्र तालुक्यातील रायपूर येथील ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था होती अशा अनेक शेतकर्‍यांनी १५ जूनला सोयाबीनचा पेरा केला. मात्र सोयाबीन पीकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा या किडींचा व कर पा सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.