शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

१८ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज: पालकमंत्र्यांच्या निर्देशाला खो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:37 AM

३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटप करण्यात दिरंगाई करणाºया बँकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. तरीही बँकांमध्ये कर्ज वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असून लक्षांकाच्या केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनाच २९ जून पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले. ३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. त्यामुळे २ लाख ९६ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊनमुळे शेतकºयांचा शेतमाल घरातच पडून आहे. त्यामुळे, शेतकºयांसमोर खरीपाची पेरणी करण्याचे आव्हान होते. शासनाने शेतकºयांना कर्जमाफी देउन दिलासा दिला. मात्र, बँकाकडून शेतकºयांना कर्ज वितरण करण्यास मोठा विलंब होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी पीक कर्ज मिळेल,अशी आशा असलेल्या शेतकºयांनी बँकाकडे अर्ज केले. मात्र, विविध दाखल्यांसाठी बँकाकडून अडवणुक होत असल्याने अनेक शेतकरी अजुनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.पीक कर्ज वाटपाची गती संथ असल्याने पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेउन बँकांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पीक कर्ज वाटपात दिंरगाई करणाºया बँकाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तरीही बँकांची पीक कर्ज वाटपाची गती वाढली नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एक लाख ३० हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र आहेत. यापैकी २९ जून पर्यंत बँकांनी ६६ हजार शेतकºयांना ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अजुनही ६४ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. अर्ध्यापेक्षा अधीक शेतकºयांना कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.मृग नक्षत्रात जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेकांचे सोयाबीन न निघाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पैशांची गरज असताना बँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.लक्ष्यांक दूरचयावर्षी जिल्ह्यातील बँकांना तीन लाख ६२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६६ हजार शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २ लाख ९४ हजार शेतकºयांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २४६० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५२३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.प्रत्येक शेतकºयाला कर्ज वाटप करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या ५१ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच शेतकºयांना पीक कर्ज मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,अग्रणी बँक, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी