शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

 शिक्षण आणि ‘करिअर’  दोन वेगवेगळ्या गोष्टी - निशीगंधा बावधनकर-तायडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 7:50 PM

प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद... 

-अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात.  मात्र, हीच वळणं मनुष्याला अधिक प्रगल्भ आणि समृध्द करतात. प्रत्येक संघर्षाशी सामना करत, जीवनाला सामोरं गेलं तरच जीवन सफल होते. प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद... 

 शिक्षण आणि कारकीर्द या बद्दल काय सांगाल? जिद्द, सचोटी आणि परिश्रमाच्या जोरावर एखादी निरक्षर अथवा कमी शिक्षलेली व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अनेक व्यक्ती आयुष्यात येणारे अनुभव आणि प्रवासातून बरंच काही शिकून जातात. त्यामुळे शिक्षणाचा आणि कारकीर्दीचा फारसा संबध आहे, असे मानने चुकीचे ठरेल? असे आपले प्रामाणिक मत आहे. 

वकीली क्षेत्र सोडण्या मागचे कारण काय?   शिक्षणानंतर पुणे येथे वकीलीची कारकीर्द सुरू केली. मात्र, वकीलीपेक्षा सौदर्य आणि कलाक्षेत्रातच सुरूवातीपासून आपणाला आवड होती. त्यामुळे वकीलीचे शिक्षण घेतले असले तरी, आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरविले. रूची म्हणून सौदर्य क्षेत्रात उतरले. रूची हीच  आपल्या सौदर्य क्षेत्रातील कारकीर्दीला महत्वाचे वळण ठरली.  वकीली क्षेत्रात मनापासून मेहनत घेतली असती तर कदाचित या क्षेत्रातही नावलौकीक मिळविता आला असता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं.

सौंदर्यक्षेत्रात आपली उपलब्धी काय?सौंदर्यक्षेत्राला ‘करिअर’ म्हणून निवडल्यानंतर जय मल्हार मालिकेतील नायिका इशा केसकर यांचे मेकअप करण्याची संधी मिळाली. त्यानंतर चित्रपट, नाट्य आणि टिव्ही मालिका क्षेत्रातील नवोदीत तसेच इतर नवोदीत कलावंताच्या सौदर्याची काळजी घेण्याचे भाग्य लाभले.

प्रत्येकाच्या मनात सौदर्य दडलेलं असतं. सौदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते. तरी पण आपली त्वचा आपले सौदर्य अभिव्यक्त करते. साधी केशरचना जरी चांगली नसली तरी अनेक जण दु:खी  होतात. त्यांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी, सौंदर्य खुलविण्यासाठी आपले सौंदर्याच्या क्षेत्राला प्राधान्य राहणार आहे.

सौदर्य क्षेत्राकडं कशा वळलात ?वकीलीच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि सौंदर्य चिकीत्सेच्या दुनियेत येऊन लोकांना सुंदर करण्याच्या कलेत प्राविण्य मिळविले. आता या क्षेत्रातच आपणाला मनस्वी आनंद मिळत आहे. दुसºयांच्या सौदर्याची काळजी घेणं ही एक कला म्हणून समोर येत आहे. या क्षेत्रातही युवकांना करीअर करण्याची संधी आहे. पारिवारीक सदस्य, नातेवाईक तसेच मैत्रिणींचे ‘मेकअप’ करून देत असतानाच, सौंदर्य विषयक कला अंगी असल्याचे समजले. त्यानंतर वकीलीक्षेत्राचा त्याग करून सौंदर्यक्षेत्राला महत्व दिले. या क्षेत्रात चांगली संधी मिळत आहे. युवकांनीही या क्षेत्राकडे वळावे, असे आपलं आवाहन आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत