शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:26 AM

बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी हवालदिल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.ना.तुपकर यांनी शुक्रवारी खुपगाव, सव, किन्होळा आणि रुईखेड  शिवारातील शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी  केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे तहसीलदार सुरेश बगळे,  तालुका कृषी अधिकारी अनिल भांबरे, पंचायत समितीचे कृषी  अधिकारी आय.एन.इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर.टी.पवार, कृषी  सहायक जितेंद्र केकाण उपस्थित होते. या पीक पाहणीनंतर त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात ना.रविकांत  तुपकर यांनी म्हटले आहे की, विदर्भात मागील एक महिन्यापासून  पाऊस नाही. पावसाअभावी शेतकर्‍यांची खरिपाची पेरणी वाया  गेली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सोयाबीन, उडीद, मूग व का पूस पीक सुकून गेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी अक्षरश: उभ्या  िपकामध्ये नांगर घातले आहेत. मागील वर्षी शेतकर्‍यांच्या  सोयाबीन व तुरीला भाव मिळाला नाही. शासनाने जाहीर केलेल्या  कर्जमाफीचाही शेतकर्‍यांना लाभ झाला नाही. त्यातच यावर्षी पुन्हा  निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळाचे संकट उभे  ठाकले आहे. सततचा दुष्काळ, कर्ज व नापिकीमुळे विदर्भातील  शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात, असे असताना शे तकर्‍यांवर पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. यावर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शे तकर्‍यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या पिकांचे पंचनामे  करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मु ख्यमंत्री ना.फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पीक  पाहणी दौर्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, जिल्हा  उपाध्यक्ष अनिल पडोळ, कैलास जाधव आदी उपस्थित होते.