शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बुलडाणा : विकतच्या पाण्यासाठीही रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:38 IST

सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतच आहे. देऊळघाट येथे पाणी पुरवठा करणारी येळगाव येथील विहीर अटली असून त्याचे खोलीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या विकतच्या पाण्यासाठीही महिलांना रांगा लावाव्या लागत आहेत.जनतेला पाणी भेटावे म्हणून ग्राम पंचायतने सरकारी टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार केला; पण अधिग्रहणसाठी विहिरच भेटत नसल्याने जनतेला अजुन पणी टंचाईला किती दिवस समोर जावावे लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. २४ ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाटला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कायम स्वरूपी नळ योजना नसल्याने दुर शेतातून किंवा मिळेल तेथून पाणी विकत घ्यावे लागते. मागील वर्षी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाने नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली व त्यामुळे येळगाव धरणाच्या बुडित क्षेत्रात नवीन विहीर खोदुन नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. गावात तीन ठिकाणी सामूहिक नळ लावण्यात आले. त्या नळावरुण लोक पाणी घ्यायचे. मागील १५ दिवस अगोदर या विहिरीतले पाणी अटले म्हणून त्याचे खोलिकरणचे काम ग्राम पंचायतच्या वतीने सुरु करण्यात आले.इतर कोणतेही जलस्रोत नसल्याने गावात भीषण टंचाई निर्माण झाली व ती बघून शासना कडून टँकरची मागणी करण्यासाठी ग्राम पंचायतने प्रस्ताव तयार केला आहे. सोबत ज्या विहिरितून पाणी आणायचे त्या विहीर मालकाचा सात बारा प्रस्ताव सोबत जोडावा लागतो त्या करिता सरपंच गजनफर खान यांनी तालुक्यातील बरेच विहीर शोधले पण पाणी नसल्याने एकही विहीर पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यासाठी भेटली नाही. येळगाव धरणातील विहिरीचे खोलीकरणचे काम सुरु असल्याने जनतेला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अधिग्रहण साठी विहीर शोधत असल्याची माहिती देऊळघाट येथील सरपंच गजनफर खान यांनी दिली.उंद्री येथे टँकर बंद उपोषणाचा इशाराअमडापूर: उंद्री येथे सुरू असलेले टँकर बंद केल्याने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी सरपंच प्रदीप अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा दिला. उंद्री गावास पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बोरवेल अधिग्रहण करण्यात यावे, टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात यावा, गावासाठी कायम स्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाइपलाईन मंजूर करावी, अशी मागणी सरंपच प्रदीप अंभोरे यांनी केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई