शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरचं सपत्नीक श्रमदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 6:33 PM

आदिवासी बांधवांशी आमीरचा संवाद

खामगाव: संग्रामपूर तालुक्यातील सालबन येथे सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरनं सोमवारी सपत्नीक श्रमदान केलं. यावेळी आमीर खाननं आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि जलसंधारणासाठी त्यांनी सुरू केलेल्या कामाची प्रशंसा केली. पाणी फाऊंडेशननं ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावे सहभागी झाली आहेत. संग्रामपूर तालुकासुद्धा यामध्ये सहभागी झाला आहे. संग्रामपूर तालुक्यात विविध ठिकाणी जलसंधारणाची कामं सुरू आहेत. सातपुड्याच्या कुशीतील सालवन येथील रेमूच्या नेतृत्वात झालेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आमीर खान सोमवारी सालवन येथे पोहोचला. यावेळी प्रशासनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, एसडीओ गोगटे आदी उपस्थित होते. 

बुलडाणा अर्बनचे संचालक आणि भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. किशोर केला यांनी आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांची भेट घेत जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामांची माहिती दिली. बुलडाणा अर्बनव्दारे पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १०६ गावांना श्रमदानासाठी लागणारं साहित्य पुरवण्यात आलं आहे. 

टॅग्स :Aamir Khanआमिर खानKiran Raoकिरण राव