शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:38 AM

दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यासाठी ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. मुदतीनंतरही या तक्रारींचा पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशी हे दोन प्रमुख पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात. परंतू यंदा सोयाबीन उगवले नसल्याचे प्रमाण वाढले आहे. मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पेरणी केली. परंतू शेतकºयांसमोर यंदा बोगस बियाण्याचे नवे संकट निर्माण झाले. अनेकांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही. महाबिजसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकºयांनी पेरले; परंतू बियाणे न उगवल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात १६ जून पर्यंत झालेल्या पावसामुळे २० जुनपर्यंत मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. दरम्यान, सोयाबीन बियाणे पुढील आठ दिवसात उगवणे अपेक्षीत होते. परंतू अनेकांचे सोयाबीन उगवले नाही. सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देण्याच्या सुचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५ जुलैची मुदत दिली होती. आता मुदतीनंतरही सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. सध्या २ हजार ७५२ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या खामगाव तालुक्यातून आहेत. एकट्या खामगाव तालुक्याूतन ७२८ तक्रारी आल्या आहेत. एकूण २ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावरी बियाणे उगवले नाही. तक्रारीनंतर त्याचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडे मदतीसाठी प्रस्ताव देण्यात येत आहेत. परंतू आतापर्यंत ८३ टक्के शेतकºयांना मदत मिळालेली नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती