बाप्पा ये! नाचत ये, नाचवत ये, सगळ्यांचे दुरित दूर करण्याचे बघ बाबा! आता असं म्हणून थोडीच मनं सावरणार, परिस्थिती सुधारणार! पण आपण आशा आणि अपेक्षा करायची.
...
औरसचौरस : आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी
...
प्रासंगिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची औरंगाबाद येथे २७ आॅगस्ट १९८१ ला स्थापना झाली. आजरोजी ३६ वर्षे पूर्ण होऊन ३७ वे वर्ष सुरू होत आहे. खंडपीठ स्थापनेसाठी सन १९५२ पासून १९८१ पर्यंत झालेले प्रयत्न, घटनाक्रम आणि खंडपीठाच्या स्थापनेनंतर गेल्या
...
रसगंध : कविता महाजन या कवयित्रीची ‘मालक’ नसलेल्या आणि असलेल्या बायकांबद्दल ही उपरोधिक शैलीतील झणझणीत टोलेबाजी आहे. आपलं जगणं आणि लिहिणं यात अंतर न ठेवल्यामुळे अनेक बºया-वाईट अनुभवांना सामोरं जात, ते पचवत रोखठोकपणे मांडणाºया लेखनीची धार पाहून अनेकांची
...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांचे वर्गीकरण करताना किल्ल्यांचे आकार, रचना आणि भौगोलिक स्थान यावरून काही ढोबळ स्वरूपाचे आराखडे बांधता येतात. काही किल्ले आकाराने मोठे वैशिष्ट्यपूर्ण व लढाऊ रचनांचे आणि गडावर जास्त शिबंदी मावेल असे आहेत. यात कंधा
...
एळकोट : रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे
...
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकार राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करेपर्यंत उच्च न्यायालयाच्या २०१६च्या आदेशान्वये रुग्णालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था व धार्मिक संस्थांच्या आजूबाजूचा १०० मीटर परिसर ‘शांतता क्षेत्रा’त मोडेल, असे उच्च न्याय
...
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय हा तोंडी एकतर्फी तलाकसंदर्भात आहे. परंतु, बहुपत्नीत्व आणि हलाला याबाबत काही बोलले नाही. तलाकसंदर्भातील प्रश्न हे न्यायालयीन मार्गानेच सोडवायला हवेत, असेही कोठे स्पष्ट केलेले नाही.
...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
...
चार वर्षांपूर्वी कोलकाता येथील बी. सी. रॉय इस्पितळात पाच दिवसांत ३५ मुलांचा मृत्यू झाला तेव्हा, मोठा गहजब झाला होता. आज त्याची कोणाला आठवणही नाही! त्यावेळी सरकारने चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समितीही नेमली. पण त्या समितीने इस्पितळास ‘क्लीन चिट’ दिली ह
...