‘केल्याने देशाटन...चातुर्य येते’, अशा अर्थाची एक आर्या लहानपणी आपण घोकून तोंडपाठ केलेली असते. पण या आर्याचा खरा अर्थ कळतो ते आपण परदेशी गेल्यानंतरच! परदेशी जाण्यात पूर्वीइतकी अपूर्वाई राहिली नसली तरी, आपण कुठे जातो यावर बरंच काही अवलंबून असतं.
...
संगीताची भाषा सुरांची असते. भावगीतातील शब्द आपल्याला समजतात, पण शास्त्रीय संगीतात शब्दापेक्षा सुरांना महत्त्व अधिक असते. सर्व प्रकारची अभियांत्रिकीची चित्रे, मग ते इमारत बांधण्याचे असो, की एखाद्या यंत्राचे असो, ते अभियंत्यांना जसे समजते, तसे ते इतरां
...
Be positive - सकारात्मक व्हा! चा संदेश सर्वच तथाकथित Motivational Speakers अन् विचारवंत जगाला देत असतात. ते पुन:पुन्हा सांगतात सकारात्मक विचार करा, मला अमूक जमणार नाही, असे म्हणू नका, उलट मला का जमणार नाही?
...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तो ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
...
वर्तनाचे वर्तमान : गेला आठवडाभर दिव्यांच्या लखलखीत प्रकाशानं आसमंत उजळून निघाला. दीपोत्सवाचा हा लोकोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी व घरांवरच्या नेत्रदीपक रोषणाईनं सर्व ‘इंडियन’ समुदाय प्रकाशमान असल्याचं जगाला ज्ञात आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर ब
...
स्थापत्यशिल्पे : गतकाळाच्या मूळ स्मृती हरवून अनेक वारसा स्थळे, माणसांनी दिलेली नवीन रूपे धारण करताना दिसतात, त्याला देवता आणि मंदिरे अपवाद नाहीत. मराठवाड्याच्या प्रदीर्घ इतिहासात राजकीय व धार्मिक स्थित्यंतरांच्या काही खुणा आज मंदिरातील अवशेषांच्या मा
...
वारसा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात गोरगरीब, दीनदुबळ्यांना शिक्षणाची दारे उघडली. यासाठी शाळा, महाविद्यालये उभारली. त्यांनी उभारलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून
...
प्रासंगिक : नुकतेच पाटणा विद्यापीठातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक सर्वोत्तम वीस विद्यापीठांसाठी एक हजार कोटींचे अनुदान घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे जगातील पहिल्या १०० विद्यापीठांत आपल्या १२५ कोटी जनसंख्येच्या अतिभव्य देशातील
...
मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. जर या फेरीवाल्यांना वेळीच रोखले असते, तर त्यांचे प्रस्थ वाढले नसते
...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काळ्या पैशांवरून शेल कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. नोटाबंदीनंतर जवळपास दोन लाख कंपन्यांमधून रद्द केलेला काळा पैसा पांढरा केल्याचे उघड झाले आहे.
...