स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद जिल्ह्यातील लहानशा जागजी गावातील पूर्वमध्ययुगीन मंदिर जगजाई देवीशी जोडले आहे. जाकासुर नामक दैत्याचा वध करणारी जागजाई देवी हिला स्थानिक ग्रामस्थ महालक्ष्मीचे स्वरूप मानतात व कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी तिचा संबंध जोडतात. हे ...
बुकशेल्फ : ‘माणूस गुणी आहे म्हणून त्यांना महाराष्टÑातले सगळे जण बोलावतात,’ कवी श्रीकांत देशमुखांचे वडील शेतकरी साहेबराव देशमुख राहेरीकर म्हणाले. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्याविषयी एकूणच सर्व जण आपुलकीने आदर व आनंद मनातून दाखवतात. या सात्त्विक व ...
प्रासंगिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. दिवाळीत आपल्या घरासमोर ठेवल्या जाणाºया पणत्या हे काही केवळ शोभेचे साधन नाही. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ही पणती ज्ञानाच्या प्रकाशाने तेवत राहते तेव्हा प्रत्येक माणसामधील चांगुलपणा जगासमोर येत असतो. तस ...
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हल्ल्यांमुळे जंगल परिसरातील हजारो गावांमध्ये वाघाबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. आपुलकी आणि आत्मीयता वाढण्याऐवजी गावकरी त्याचा प्रचंड तिरस्कार करायला लागले आहेत. त्याच्या जीवावर उठले आहेत. असे का घडतेय? या परिस्थितीला ...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. ...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. ...
स्थापत्यशिल्पे : औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी, असा विचार आह ...
बुक शेल्फ : ज्या देशात समता, न्याय, बंधुता हा मानवी मूल्य जपणारा संविधानिक विचारच पुरता झिरपला नाही, जिथे जात विस्तवाचे पापुद्रे खरवडल्याशिवाय मानवी उतरंडच पूर्ण होत नाही. एकीकडे सर्वच सामाजिक चळवळींच्या नाकापुढे सूत धरण्याची वेळ आली आहे, तर दुसºया ब ...
प्रासंगिक : मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त ‘प्रयोग मालाडने’ जो हा महोत्सव आणि प्रतियोगिता आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते, हितचिंतकाचे आणि या उपक्रमात प्राथमिक आणि अंतिम ...
प्रासंगिक : भोकरदनहून बुलडाण्याकडे जाताना माहो-याच्या अलीकडे एक कमान लागली, त्यावर असईच्या लढाईचा ठळक उल्लेख दिसतो. या लढाईला इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. यात मराठ्यांचा पराभव झाला. एका अर्थाने मराठी साम्राज्याचा -हास सुरू झाला आणि महाराष्टासह दक्षिण ...