राजकीय वातावरणाने सामाजिक सलोखा ढवळून टाकला आहे. थोडस निमित्त होत आणि एकूण समाजमन कलुषित होऊन जातं. सोबत राहणाऱ्या माणसांना जातीचा आधार घेऊन वेगळं करणं राजकारण्यांना कधी नव्हे ते इतकं सोप्प झालं आहे. ...
बहुजन, कष्टकरी समाजाला सुखाचे दिवस यायचे असतील, तर केवळ राजकीय समानतेतून हे शक्य होणार नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता येणे अतिशय महत्त्वाचे असते. ...
प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे. ...
आपल्याला नेहमी लागणा-या गोष्टींचे नीट जतन करणे, ही मानवापुढील कायमची समस्या आहे. मानवाचे आयुष्य सुखाचे करणाºया गोष्टी कोणत्या, तर त्या म्हणजे जमीन नीट ठेवणे, हवेचे प्रदूषण होऊ न देणे, पाणी पुरेसे आणि स्वच्छ उपलब्ध असणे, सूर्यप्रकाश आबाधित मिळणे आणि आ ...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : मराठवाड्यातील कलाकारांना मुंबई-पुण्यात वाव मिळत नाही, असा समज आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तो गळून पडत आहे. रावबा म्हणतो त्याप्रमाणे, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तुमचं नाणं खणखणीत असेल तर मुंबईतील कलारसिक तुम्हाला जव ...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : प्रवीण आणि त्याच्यासारख्या काही नाट्यवेड्या मित्रांनी एकत्र येऊन ‘नाट्यवाडा’ ही संस्था स्थापन केली आहे. दर्जेदार कलाकृती सादर करण्याबरोबरच मराठवाड्यातील कलावंतांना मुंबईत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. ‘म ...
रसगंध : कवितेचा समग्र पट लक्षात घेता जनाबाईपासून ‘स्व’भानाची कविता लिहिली जाऊ लागली. पुढे प्रत्येक कालखंडात ती अधिकाधिक विकसित होत गेल्याचेच जाणवते. समीक्षकांनी दखल घेतलेल्या अन् न घेतलेल्या अनेक कवयित्री नव्या जाणिवा घेऊन लिहीत होत्या, आहेतही. अलीकड ...