अरुण म्हात्रेगोव्याचा असा तरतरीत तरुण चेहरा जो कविता, गाणी, नाट्यसंगीत, सामाजिक कार्य, छंदवृत्ताची शिबिरे, कवितेच्या कार्यशाळा आणि अनेक सर्वसामान्यांच्या लोकहिताच्या उपक्रमांमध्ये व्यस्त असतो. या अर्थाने सामाजिक कार्यकर्ताच आहे, मात्र गझल हे त्याच्य ...
मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ...
भारत बंद ज्या मुद्यावरून उत्स्फूर्तपणे झाला, तो मुद्दा होता, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रोसिटी) शिथिल करण्याचा. म्हणजे सरकारी नोकरदारावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास त्याला तत्काळ अटक न करत ...
महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्या ...
लातूरमध्ये प्रकल्प आला म्हणून प्रश्न सुटणार नाही तर मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांनाच प्रकल्पाचे लाभ मिळाले पाहिजेत. नाहीतर प्रकल्प मराठवाड्यात आणि लाभ उत्तरेत असे नको. किमान रोजगार निर्मितीचे दावे ही जुमलेबाजी ठरु नये! ...
भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी २६ मार्चला सोमवारी मुंबईत धडकलेल्या वादळाने शिवाजी-फूले-शाहू-आंबेडकरांची जनता अजूनही लढणे विसरलेली नाही हेच दाखवून दिले आहे. भारीप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्र ...
वाहते पाणी ४ दशलक्ष रहिवाशांच्या मोठ-मोठ्या समस्या संपवेल, अशा ‘शून्य दिवसा’ची केप टाऊन वाट पाहात आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या म्हणण्यानुसार, आज तब्बल २.१ अब्ज लोक घरात पिण्याच्या सुरक्षित पाण्याविना राहात आहेत आणि त्यामुळे ...
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद आता कचऱ्याची राजधानी झाले आहे. नारेगावकरांनी कचरा टाकण्यास विरोध केला. त्यानंतर जागांची शोधाशोध झाली. त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र, गल्ली ते मुंबई अशा गोंधळात एका अधिकाऱ्याची बदली, तर एकाला सक्तीने आर ...