Ayla - The Daughter of War, film, internationalcinema, entertainment मी यापूर्वी अनेकवेळा युद्ध हा महत्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या हेव्यादाव्यांचा खेळ असतो, हे लिहिलेलं आहे ! युद्धात मारणाऱ्या आणि मरणाऱ्या प्रत्येकाला त्याचं क ...
काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास करणाऱ्या जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती. ...
गोविंदबागेसमोर आंदोलन करणारे राजू शेट्टी बागेत जाऊन हस्तांदोलन करतात, तेव्हा अचंबित वाटते, हे वास्तव आहे; पण शेतकरी चळवळीला अनेक गोष्टी करण्यासारख्या बाकी असताना, राजकीय सत्तेच्या खुर्चीची अधिक चिंता करण्याचे कारण काय? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणाऱ ...
वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण तसेच हवामानातील बदल यांमुळे सध्या जगाला पाण्याची कमतरता, दुष्काळ, महापूर तसेच स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्याचा अभाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ...
कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. बातम्या ऐका किंवा वाचा कोरोनाने सारा प्राईम टाईम, डे टाईम, नाईट टाईम व्यापला आहे. तो सर्वत्र व्यापला असताना मला भेटला. ...
आठवणींचा एक सोनेरी कोपरा निखळून पडला!! अनंतरावांची आणि माझी गाठ प्रथम पडली ११ मार्च २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात. संगीतकार नौशाद यांचा सत्कार गंगुबाई हनगल यांच्या हस्ते झाला तेव्हा. मध्यंतरात मी नौशादांना भेटून माझ्या संग्रहाबद्दल सांगून घरी ये ...
जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो. ...
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले. ...
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात ...
कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. ...