सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही..... ...
काही वर्षांपूर्वी भारतातील न्यायालयीन कृतिवाद (ज्युडिशिअल अॅक्टिव्हिजम) या विषयावर बरीच साधकबाधक चर्चा झाली होती. व्यापक जनहितासाठी न्यायालयांनी आपली चौकट ओलांडून शासन आणि प्रशासनास विशिष्ट निर्देश देणे, अशी न्यायालयीन कृतिवादाची ढोबळ ब्याख्या करता ...
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला भारत व अमेरिकेदरम्यानचा ‘कॉमकासा’ करार अखेर झाला. ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अॅण्ड सेक्युरिटी अॅग्रीमेंट’ या लांबलचक नावाचे ‘कॉमकासा’ हे लघू रुप! ...
कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते... ...
अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच व्हॉटस्अॅप ही हल्ली भारतीयांची मूलभूत गरज झाली आहे. या वाक्यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी, व्हॉटस्अॅपशिवाय आज भारतीयांचे पान हलत नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! माहितीच्या अतिजलद आदानप्रदानासाठी व्हॉटस् ...
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन डॉलर ६७ रुपयांपेक्षाही महाग झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी डॉलरच्या दराने ७० रुपयांची पातळी ओलांडली. ...
राज्यसभेच्या उप सभापतीच्या निवडणुकीस एरवी फार महत्त्व दिल्या जात नाही. यावेळी मात्र ही निवडणूक चांगलीच गाजली. तोंडावर येऊन ठेपलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आतापासूनच वाजायला लागलेले लोकसभा निवडणुकीचे पडघम आणि भारतीय जनता पक्षास सत्तेतून घ ...
मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. ...
अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो. ...