विश्लेषण : १९९४ चा विद्यापीठ कायदा मोडीत काढल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी नवीन कायदा मंजूर केल्यानंतरच निवडणुका घेण्याची घोषणा २०१५ मध्ये केली. मात्र हा कायदा मंजूर होण्यास २०१६ साल उजाडले. त्यापूर्वीच विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्व प्राधिकरणांची मुद ...
दिवा लावू अंधारात : अंबाजोगाई तालुक्यातील एका बऱ्यापैकी मोठ्या असणाऱ्या आणि नावाजलेल्या गावातील ही गोष्ट. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया आणि दिवंगत प्राचार्या शैलाताई लोहिया यांच्या ‘मानवलोक’ संस्थेचं या भागात प्रचंड मोठं काम. विविध क्षेत्रां ...
स्थापत्यशिल्पे : आजपर्यंत वर्णन केलेले मराठवाड्यातील सर्व किल्ले अनेक शतकानुशतके अखंड पहारा देत उभे आहेत. या किल्ल्यांवर फिरताना, निर्मात्यांची अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारी स्थापत्यकुशलता पाहावी की त्यांचे भौगोलिक स्थान निवडणाऱ्या त्या कोण एका ...
लघुकथा : हे सगळ्या गोष्टी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदराव वाघमारेला पटल्या. तो पटकन म्हणाला, ‘देवबा सूर्यवंशी म्हणते ते खरं हाये. लोकाच्या जिवाला धोका हाये.’ मधीच रमेश गाढे म्हणाला ‘मग काय करावं सांगा की?’ देवबा पटकन म्हणाला, ‘मी तर विषमुक्त भाजीपाला ...
ललित : काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती. ...
बुकशेल्फ : एखाद्या सृजनशील लेखकाला लेखनाचं बळ देणं सध्या जवळपास संपुष्टात येत चाललं आहे. माझ्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनाला जाती-पातींच्या, गटा-तटांच्या सीमा नव्हत्या. असल्याच तर त्या अदृश्य स्वरुपातल्या होत्या. आजच्या पिढीतल्या साहित्यिकांचं साहित् ...
विश्लेषण : आगामी लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गावागावांत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचे आदेश दिले जातात. त्यावेळी सदस्यांच्या अडचणी ऐकायला मात्र नेत्यांकडे वेळ नाही, ही जि.प. मधील भाजप सदस्यांची खंत फार काही सांगून जाते. ...
दिवा लावू अंधारात : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुखे क्वचितच डोकावतात. दु:खाने तुडुंब भरलेल्या जीवनात सुखाची चाहूल जरी लागली तरी मन मस्त हिंदोळ्यावर आनंदाचे हेलकावे घेत राहतं; पण दुर्दैवाने हे स्वप्नातही कधी दिसत नाही. मजबुरीतून चालणाऱ्या बालविवाहाच् ...
स्थापत्यशिल्प : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या गावचा इतिहास विस्मृतीत गेला असला तरी महाराष्ट्राच्या किंबहुना प्राचीन भारताच्या नकाशावरचे ते एक महत्त्वपूर्ण नगर आणि व्यापारी केंद्र होते. भोगवर्धन अथवा भोगावती नावाची प्राचीन वस्ती, सातवाहन काळाच ...
लघुकथा : देवानंद लहानपणापासून शेतात राबत आलेला. पावसाळा तोंडावर आला की, तो मुडा तोडायला जायचा. माळरानात बैलगाडी घेऊन जायचा. तो मुडा तोडायला एकटा जायचा नाही. सोबत अविनाशला घेऊन जायचा. देवानंदचा सख्खा भाचा अविनाश. मामा जे काम सांगेल ते काम अविनाश पटापट ...