दिवा लावू अंधारात : शांतिवनचे काम करीत असताना दररोज समाजातील भीषण वास्तव समोर येत असते. अनेक संकटांनी उद्ध्वस्त झालेली आणि अनेक प्रश्नांशी लढा देत व्याकूळ झालेली माणसे पहिली की काम करण्यासाठी ठरवून घेतलेल्या क्षेत्राच्या भिंती आणि सीमा आपोआप गळून पड ...
बळ बोलीचे : शेतीचा धंदा घड्याळाच्या काट्यावर चालत नसतो. अवघ्या आयुष्याचे समर्पण तिथे द्यावे लागते. माणसे अहोरात्र तिथे राबत असतात. घाम गोठत नाही आणि कष्ट हटत नाहीत. नोकरी करणे आणि शेती करणे याचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकत नाही. कारण, शेतीक्षेत्रात रिटा ...
विश्लेषण : एका पॅनलमधून निवडून येऊनही कामकाज मात्र एकदिलाने चालत नाही, हेच यावरून दिसून येते. बैठकीचा कार्यवृत्तांत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईल, या डॉ. बडे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय घ्यायचा? कदाचित ते न्यायालयाचा दरवाजा खटखटतील. त्यातून काय निष्प ...
स्थापत्यशिल्प : परभणीतील सेलू तालुका आणि परिसर हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. पूर्वमध्ययुगीन आणि मध्ययुगीन अवशेष गावागावांमध्ये विखुरले आहेत. त्यावरून, हिंदू धर्मातील विविध पंथ तसेच जैनधर्मीयांचे वास्तव्य या परिसरात मोठ्या प्रम ...
बुकशेल्फ : ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मा ...
विनोद : आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात. ...
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी ...
प्रासंगिक : मी पुन्हा पुन्हा आठवते - अशी कोणती आगळीक झाली माझ्याकडून! माझ्या प्रश्नाने त्याच्या मनात शंका तर पेरली नसेल ना? की वाटली असेल माझ्या मनस्वीपणाची भिती त्याला... माझ्या अति बडबडीने हैराण झाला असेल बिच्चारा नक्कीच! किंवा असंही झालं असेल, माझ ...
वर्तमान : हंगामाच्या सुरुवातीलाच दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो. ‘हंगाम’ वांझ निघाला तर... या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणाऱ्या माणसाला आभाळाच्या रंग-रूपात बदल दिसला नाही तर; मनात उदास विचारांच का ...
विश्लेषण : विद्यमान सरकारबद्दल महाराष्ट्रात सध्या प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा कोण कसा उठवतो, हे महत्त्वाचे! समोर जात दांडगे आणि धनदांडगे उभे असताना वंचितांचे नेमके काय होईल, हाही मोठा प्रश्न; पण वंचितांचा आवाज सतत दाबत राहण्यापेक्षा त्यांचाही कुण ...