स्थापत्यशिल्पे : पाणी म्हणजे मनुष्यवसाहतीच्या अस्तित्वासाठी एक अत्यावश्यक गोष्ट; पण आपल्या मराठवाडयात तर अनंतकाळापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जणू आपल्या पाचवीलाच पुजलेले. मग राज्याच्या संरक्षणासाठी गड- किल्ले बांधायचे, तर पाण्याची व्यवस्थाही महत्त्वाची. ...
बुकशेल्फ : कवी विलास वैद्य हे चाळीस वर्षांपासून ते कविता लिहितात. त्यांचा ‘गलफ’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यानंतर आता त्यांचा ‘माझ्या प्रयोगशील देशात’ हा दुसरा कविता संग्रह मंगळवारी (दि.२) हिंगोली येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने ...
राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड हे नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच खाजगी दौर्यानिमित्त औरंगाबादेत शनिवारी आले होते. यावेळी त्यांच्याशी साधलेला हा संवाद. ...
स्थापत्यशिल्पे : कल्याणी चालुक्य काळात नळदुर्ग कसा असेल याचे ठोस पुराव्यांअभावी अंदाज बांधणे आज अवघड आहे. मात्र, बहामनी काळातील भक्कम केलेला आणि आदिलशाही काळात आगळे-वेगळे पैलू पाडण्यात आलेला हा भूदुर्ग दुर्ग-स्थापत्याचा एक महत्त्वपूर्ण आविष्कार आहे, ...
प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश. ...
विश्लेषण : कृषिमंत्री दाखवायला कुणी पुढे आलेले नाही. मग सत्तार यांच्या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पांडुरंग फुंडकर नावाचे हे कृषिमंत्री केवळ खामगावचे असून, ते मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारतात. मग करतात तरी काय, ...
सडेतोड : संघटनांमध्ये शिक्षकांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ केले आहे. पूर्वी सामूहिक प्रश्नांवर संघटनांची आंदोलने व्हायची. आता एकेका प्रश्नावर संघटना जन्माला येत आहेत. संघटनांची नावेही मोठी गमतीशीर आहेत. ज्या प्रश्नावर लढा उभारायचा आहे, त्याच प्रश्नाच्या नावे स ...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : मराठवाड्यातील कलाकारांना मुंबई-पुण्यात वाव मिळत नाही, असा समज आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तो गळून पडत आहे. रावबा म्हणतो त्याप्रमाणे, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तुमचं नाणं खणखणीत असेल तर मुंबईतील कलारसिक तुम्हाला जव ...
मराठी रंगभूमीचे नवे शिलेदार : प्रवीण आणि त्याच्यासारख्या काही नाट्यवेड्या मित्रांनी एकत्र येऊन ‘नाट्यवाडा’ ही संस्था स्थापन केली आहे. दर्जेदार कलाकृती सादर करण्याबरोबरच मराठवाड्यातील कलावंतांना मुंबईत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करते. ‘म ...