नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. ...
राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले. ...
बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले. ...
बाबासाहेबांचा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो ...
प्रासंगिक : उच्चशिक्षणात आज छोट्या-मोठ्या संस्थाचालकांच्या टोळ्या बनल्या आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळात या लोकांचे हितसंबंध जोपासणारेच निवडून आणले जातात किंवा त्यांची नेमणूक होते. याशिवाय संस्थाचालकांचे हित जोपासण्यासाठी काही प्राध्यापक, विद्यार् ...
ललित : आभाळून जातं मन... सरी बरसाव्यात एवढं उत्कट वाटत नाही नेहमीच. हे कोंडलेपण सवयीचं होत जातं. मात्र, स्वत:चीच सवय होत नाही स्वत:ला. सूर्य-चंद्राचं धुपाटणं आलटून-पालटून दिवस ठरल्यावेळी उगवतो. मावळतो. येत राहतो तसाच जातोही दिवस. मनाचं पाजळणं थांबता ...
लघुकथा : समद्या पंचक्रोशीत रामजीची लई घसेट झालेली. माणसांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला. त्या विश्वासाला तो पात्र ठरला. रामजीनं गावाबाहेर प्लॉट घेतला. आपल्या कष्टानं बांधून काढला. पणिक त्याला सलाप काही टाकणं झालं नाही. ...
स्थापत्यशिल्प : तब्बल हजार वर्षे महाराष्ट्रातील इतिहासाचा अविभाज्य अंग बनून राहिलेल्या देवांच्या नगरीचा लिखित इतिहास सुरूहोतो तो यादवांबरोबर. देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लेण्यांवरून राष्ट्रकुट काळात येथे काही प्रमाणात वस्ती असावी, असा अंदाज आहे. ...
प्रासंगिक : प्रख्यात गायिका म्हणून किशोरी अमोणकर जगप्रसिद्ध होत्या. त्यांचे गायन म्हणजे स्वर्गीय सूर, स्वर्गीय आनंद, पारंपरिक शिस्तबद्ध, आलापचारी, तानांचे सरळ मिश्र, अलंकारिक, कूट, गमक, सपाट असे अनेक प्रकारात होते. त्यांनी घराण्याची शिस्त पाळताना गा ...
स्थापत्यशिल्प : मागील काही लेखांमध्ये आपण चारठाणा या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक गावाची व तेथील स्थापत्य अवशेषांची माहिती घेतली होती. त्यातील गणेश मंदिर आणि शिव मंदिर वगळता बहुतांशी चारठाणा येथील पुरातन अवशेष हे यादवकालीन आहेत. त्या काळातही ते नियोजनबद्ध श ...