स्थापत्यशिप : जालना जिल्ह्यातील अंबडजवळील जामखेड परिसरातील जुनेजाणते, बाजारपेठ असलेले गाव! जामखेड गाव परिसरात जांबुवंताची आख्यायिका प्रसिद्ध आहे. जांबुवंत हा अत्यंत बुद्धिमान असा अस्वलांचा राजा होता व रामायण आणि महाभारत कथेत याचा उल्लेख आढळतो. महाभार ...
विश्लेषण : जनावरांची गणना होते, घरातल्या टीव्ही-फ्रीजची गणना होते, मग ओबीसी असलेल्या जिवंत माणसांची जनगणना ओबीसी कोड टाकून का नाही, असा एक मूलभूत मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी तर २०११ च्या जनगणनेच्या वेळे ...
वर्तमान : शिक्षणाने आम्हाला प्रयत्नवाद शिकवावा ही आमच्या समाजाची तशी रास्त अपेक्षा. म्हणून कैक पिढ्या अज्ञानात खपल्यानंतर पुढे या पिढ्यांचा एखादा वारसदार शिक्षण घेऊन दिवस बदलण्याची भाषा करीत असेल, तर आनंद वाटतो; परंतु पिढीजात अंधारातून उजेडाच्या दिशे ...
स्वत:च आरोग्यदूत बनून, मरणाशिवाय पर्याय नसलेल्या गरीब असाध्य रोग्यांना तसेच विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा ते पुरवू लागले. आतापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळी ...
विनोद : लोकसंख्येची परिस्थिती नागरिकांना सतत कळत राहावी या हेतूने प्रत्येक चौकात त्या क्षणाची देशाची लोकसंख्या दाखविणारी घड्याळे बसविण्याची एक योजना ठरली होती पण ती पुढे बारगळली. ...
स्थापत्यशिल्प : सर्वगुणसंपन्न दुर्गाधिपतीची प्रत्येक भेट ऐतिहासिक स्थापत्य शैलीतील नवनवीन आविष्कार समोर आणणारी असते. मागच्या लेखातून आपण किल्ल्याचा इतिहास पाहिला. सामरिक युद्धरचना, नगररचना पाहिली. या किल्ल्याबद्दल जितके लिहावे तेवढे थोडेच! आजच्या या ...
प्रासंगिक : एकदा महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी ‘खरं तर मला बुद्धाच्या काळात जन्माला यावयास पाहिजे होतं. मग मला बुद्धाशी नियमितपणे संवाद साधायला मिळाला असता!!’ अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली होती. तसे पाहिले तर बुद्ध आणि टागोर यांच्यामध्ये जवळपा ...
दिवा लावू अंधारात : नऊ वर्षे झाले या घटनेला. शेवगाव बसस्थानकावर एक ताई भेटली किडकिडीत. कष्टाने कास्ट झालेले शरीर आणि जगण्याच्या चिंतेने खोलवर गेलेले डोळे. चेहऱ्यावरचे त्रासिक भाव कसलीतरी काळजी असल्याचे स्पष्ट सांगत होते. मी आणि भगवान भांगे काहीतरी का ...
बुकशेल्फ : दलित साहित्याची चळवळ ही स्वातंत्र्योत्तर काळातील आत्यंतिक अशी महत्त्वाची घटना आहे. या चळवळीने साहित्यातच नव्हे तर एकूण सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही स्फोट घडवून आणला. या चळवळीच्या माध्यमातून शतकानुशतके दलित समाज ज्या ग्रांथिक संस्कृतीपास ...