दिवा लावू अंधारात : आयुष्य म्हटले,की सुखदु:खाच्या पाठशिवणीचा खेळ. कधी ऊन तर कधी सावल्या. कधी हार तर कधी प्रहार. आयुष्याकडे पाहण्याचा आपला प्रत्येकाचा असाच सर्वसाधारण दृष्टिकोन. पुष्कळांचे आयुष्यही याच नियमाने कडीला जाते. म्हणून या म्हणी सर्वमान्य झाल ...
स्थापत्यशिल्पे महाराष्ट्रातील देवळांवर तत्कालीन घडामोडींचा उल्लेख, कालनिर्देश असलेले शिलालेख तसे अभावानेच सापडतात. त्यामुळे अनेक अप्रतिम कलाकृतींचे कर्ते किंवा निश्चिती उभारणीचा काळ कळणे अवघड असते. मात्र, परभणीत सेलू तालुक्यातील हातनूर या गावी महाराष ...
स्थापत्यशिल्प : रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शह ...
अनिवार : धुळे जिल्ह्यात पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर बारीपाडा हे आठशे लोकवस्तीचे गाव. १९९२ पर्यंत तर पिण्यासाठी पोटभर पाणी नव्हते, पीक पण जेमतेम, निरक्षरता, व्यसनाधीनता, एकूणच उदासवाणी परिस्थिती. इतर आदिवासी पाडांप्रमाणे बारीपाडादेखील बेदखलच होत ...
विनोद : स्त्रिया सहसा एकट्याने साडी खरेदीला जात नाहीत. सभेमध्ये जसे मांडलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे कुणीतरी लागतेच तसे त्यांना साडी फायनल करताना, ‘अगं घेऊन टाक छान आहे’ असे म्हणणारे एकतरी पात्र लागतच असते. ...
वर्तमान : खेड्यातला तरुण शहरात आला, स्थिरावला. जगण्याला सुरक्षिततेची हमी लाभली की तो स्वत:चा परीघ आखूड करतो. भौतिक सोयीसुविधांचे कवच आणि मध्यमवर्गीय जीवन त्याला खुणावू लागते. मूलत: मध्यममार्गी, मध्यमवर्गीय होण्याकडे आमच्या समाजाचा कल अधिक म्हणून चौकट ...
लघुकथा : तालुक्यातील अनेक गावांत आपण अनेक योजना राबवल्या. मात्र या गावातील लोकांच्या अंतर्गत राजकारणामुळे आपणाला या गावाला ठोस असं काही देता आलं नाही. कधी काही द्यायचा विषय निघाला की लोकं एकमेकांच्या श्रेयासाठी भांडून घ्यायचे. त्या त्यांच्या वादात ती ...
ललित : खरं तर एक अंतिम किंवा अती आरंभीचा टप्पा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो मृत्यू नावाचा. जगण्याचा तो शेवट असतो की प्रारंभाची ती सुरुवात असते कुणास ठाऊक! पण त्यापलीकडे असलंच काही तर ते कसंही असलं तरी ते मुठीत सामावून घेण्याची सृजनऊर्जा ही या जीवनातच दडल ...