शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वडेगाववासीयांना मिळतेय शुद्ध पाणी

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही.

ग्रामपंचायतीचा उपक्रम : अभिनव योजनेला प्रारंभसाकोली : मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही. असाच नाविण्यपूर्ण उपक्रम साकोली तालुक्यातील वडेगाव येथील सरपंच सदस्य व सचिवांनी करुन दाखविला. पाच रुपयात २० लिटर शुध्द पाणी ही अभिनव योजना या ग्रामपंचायतने सुरु केली. साकोली तालुक्यातील हा पहिला उपक्रम आहे.शासन दरवर्षी कोट्यवधी रूपये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करते. मात्र नागरिक नळ, विहिर किंवा बोअरवेलचे पाणी पितात. हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शुध्द नसते. ग्रामीण भागात शुध्द पाणी पुरवठा करणारे यंत्रे गावोगावी नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असे अशुध्द पाणी नागरिकांना प्यावे लागते. दरवर्षी पावसाळ्यापुर्ती प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत शुध्द पाणी पिण्यासाठी सुचना दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील जनता याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तालुक्यातील वडेगाव (खांबा) ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शुध्द पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली. यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध झाला. या योजनेद्वारे गावकऱ्यांना पाच रुपयात २० लिटर व २ रुपयात ५ लिटर आरओचे शुध्द पाणी मिळते. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अभिनव योजना लावण्यात आली आहे. शुध्द पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी टेंभरे, सरपंच हेमराज गहाणे, उपसरपंच सुनिता चोपकर, ग्रामपंचायत सदस्य लता सयाम, विद्या राऊत, लाकदास बोंबार्डे, मारोती धुर्वे, ग्रामसेवक प्रदीप चेटुले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)