शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

पावसाळ्यात तुडुंब भरलेला बावनथडी प्रकल्प गाठताेय तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:00 AM

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. या प्रकल्पात सध्या जिवंत साठा १३.९३ दलघमी असून, केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. धान पिकासाठी हाेणारा पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणी कमी हाेत आहे. याचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या सिंचनावर हाेणार आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येताे. महाराष्ट्रासाठी ९५ दलघमी तर मध्य प्रदेशासाठी १०० दलघमी पाण्याचे विसर्ग करण्याचे धाेरण आहे. उन्हाळी धानाकरिता १५ मेपर्यंत पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदपूर जलाशयासाठी १० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आता केवळ ६.४१ टक्केच जलसाठा आहे. ही संकटाची चाहूल म्हणावी लागेल.

यंदा प्रकल्प भरला हाेता पूर्ण क्षमतेने- बावनथडी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीचा उगम मध्य प्रदेशात भरपूर पाऊस पडल्याने सिंचन व पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच भीषण तापमानामुळे बाष्पीभवन हाेऊन जलसाठा कमी हाेत आहे.पहिल्यांदाच टेलपर्यंत पाेहाेचले पाणी- बावनथडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी ४२०० हेक्टर नियाेजन करण्यात आले हाेते. यावर्षी प्रथमच टेलपर्यंत पाणी पाेहाेचले. चिखला या गावांना उन्हाळी हंगामासाठी पाणी देण्यात आले.

बावनथडी प्रकल्पातून १५ मेपर्यंत उन्हाळी धानाचा विसर्ग सुरू राहणार आहे. सध्या धरणात जलसाठा कमी असल्याने खरीप हंगामातील धान पऱ्ह्यांना पाणी मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा जपूण वापर केल्यास सिंचनाला याेग्य पाणी मिळेल.- आर. आर. बडाेले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प