शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:50 IST

सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सर्वत्र शेतकरी व शेतमजुरांची अवस्था खुप बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष वेधून यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष महले यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही धानाला २,५०० रुपये हमीभाव द्यावा अथवा ७५० रुपये बोनस जाहीर करावा. तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदभार्तील सर्व नगरपंचायती मध्ये रोजगार हमीचे कामे सुरू करावे यासह अन्य मागण्या निवेदनातुन देण्यात आले.दरम्यान महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या होत आहेत यासाठी जगाचा पोशिंदा जगवायचा असेल तर धानाला २५०० रुपये भाव मिळावा म्हणून शासनाने प्रयत्न करावे. ज्या शेतकºयांनी धान विकले आहे. मात्र अजूनही शासनाने बोनस जाहीर केला नसून शासनाने तात्काळ ७५० रुपये बोनस जाहीर करावा. या सर्व मागण्यावर येत्या सात दिवसात तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने २८ जानेवारी रोजी आमरण उपोषण व बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, अध्यक्ष संदीप नाकतोडे, सदस्य जितू सुखदेव, चंद्रशेखर खेडीकर, आकाश दखणे, पप्पू मातेरे, विश्वपाल हजारे, मंगेश राऊत, जितेंद्र ढोरे, श्रीकांत बोरकर, पवन समरत, स्वप्नील ठेंगरी, बाळू शिलार, आसाराम कोटरंगे, राकेश हत्तीमारे, मंगेश सुखदेवे, श्रीकांत बोरकर, लुनेश लांडगे, सचिन सांगोळे, श्रीहरी भेंडारकर, नितीन बुरडे, हिरालाल ठाकरे, पितांबर मेश्राम, प्रदीप भेंडारकर ,उमेश बगमारे यांच्या सह आदी उपस्थित होते.