मानवी जीवन हा कलेने परिपूर्ण आहे. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगी आपण विविध भूमिका साकारतो. प्रत्येक माणूस हा आपल्या भावना व संवेदना या कृतीतून व्यक्त करतो. भाव एकच असले तरी कृती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने सादर केल्या जातात. ...
नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाºया व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आतापासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास पूर, अतिवृष्टी व आगीमुळे होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहा ...
पवनी तालुक्यातील कोंढा येथे गत काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रकोप वाढला असून आतापर्यंत गावात चार रुग्ण आढळून आले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या नळाची पाईपलाईन फुटल्याने गावात डबके साचून आजार पसरत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहेत. ...
गोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे वितरिकेचे काम गत काही वर्षांपासून थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. परिणामी सिंचनाचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. अथांग पाणी प्रकल्पात असताना शेती मात्र तहानलेली आह ...
वर्षभरापूर्वी भंडारा रोड रेल्वे स्थानक असुरक्षित म्हणून ओळखले जात होते. परिसरातील गावगुंडांचा हैदोस, प्रवाशांची लूट, महिलांची छेड येथे नित्याची बाब झाली होती. या स्थानकावर रात्री जाताना अंगावर काटा येत होता. सायंकाळ होताच स्थानकावर स्मशान शांतता असाय ...
रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. ...
मध्यप्रदेशाकडे जाणारा आंतरराज्यीय मार्ग तथा तुमसर-रामटेक-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा चौकात पोलीस चौकी पुन्हा तैणात करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुरखेळा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवला होता. ...
येथील सुभाष वॉर्डात तीन घरांना लागलेल्या आगीत जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. आगीत तीन घरांपैकी दोन घरे पूर्णपणे जळालेली आहे तर एका घरातील एक भाग जळालेला आहे. ...
आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे. ...
केंद्रीय बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यात भंडारा तालुक्यातील फुलमोगरा स्थित महर्षी विद्या मंदिर शाळेचा यश विकास कुंभारे याने ९८.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. जिल्ह्याचा निकाल ९५ टक्के लागल्याची प्र ...