वनसंपत्ती, वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न असलेला भंडारा जिल्हा म्हणजे झाटीपट्टीचे काश्मिर होय. या परिसराला एकदा भेट दिल्यानंतर कुणीही झाडीपट्टीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. मात्र पुरेशा सोयी सुविधा आणि देखभाल दुरुस्तीऐवजी झ ...
शहरातील सुनसान रस्त्यावरील अंधारे कोपरे प्रेमीजीवांच्या आवडीचे ठिकाण झाले आहेत. तोंडाला स्कार्फ बांधलेले तरुण - तरुणी अशा सुनसान रस्त्यावर रात्री - बेरात्री प्रेमालाप करताना दिसतात. शहरातीलच नव्हे तर शहरालगतच्या नवीन वसाहतीतही प्रेमीजीवांचा खुलेआम सं ...
प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. ...
उन्हाळ्याच्या सुटी कालावधीत शाळेचे कार्यालय सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत सुरु ठेवण्यात यावे. दिर्घकालीन सुटी असणाºया सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे अशा आशयाच्या पत्रामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे ...
अत्यंत कमी काळात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात आणि नशिबाची तेवढीच साथ मिळाल्याने लोकशाहीच्या मंदिरात जाण्याची संधी लाभलेले नाव म्हणजे सुनील बाबुराव मेंढे. बिल्डर ते खासदार असा प्रवासही तेवढाच अचंबित करणारा आहे. अत्यंत मनमिळावू व मृदुभाषी असलेले सुनी ...
तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात विक्रमी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली. ...
महात्मा गांधींनी भारताला अनेक आंदोलनाद्वारे राष्ट्रीयत्वाची भावना दिली. लोकशक्ती उभी केली. गुलामगिरीला जबाबदार आपणच सांगत, गुलामी मानसिकतेतून भारताला यशस्वीरीत्या बाहेर काढून आत्मभान दिले. पाश्चिमात्य संस्कृती मनुष्यहिताची नसून सत्यानाशकारक कशी हे आप ...
वर्षभरापूर्वी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा गढ भेदून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन केला होता. मात्र हा विजय आजच्या निवडणुकीत कायम राखता आला नाही. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर व परिणाम बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्ष ...