भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघा ...
पत्र्त्रामेत्ता संघद्वारा निर्मित रूयाळ (सिंदपुरी) येथील महासमाधीभूमी महास्तूप परिसरात साकारण्यात आलेले तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील प्रसंग शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देतात. वर्षभर याठिकाणी पर्यटकांसोबतच उपासक-उपासिका भेट देत असतात. ...
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पा ...
राज्यांतर्गत विनापरवाना मोहफुलाला वाहतूक व विक्रीस बंदी आहे, परंतु गत काही महिन्यापासून मध्यप्रदेशातून मोहफुलांची तुमसर तालुक्यात नियमित चोरटी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील माडगी (दे.) परिसरात दररोज मोहफुलाची खेप ट्रकने येत आहे. संबंधित व्यावसायीक स्व ...
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंंडळासोबत तक्रार निवारण सभा घेऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत रोटा व्हायरसचे लसीकरण सर्वत्र मोफत करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दरवर्षी ४० हजार बालकांना रोटाव्हायरस लसीचे सुरक्षा कवच लाभणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान ...
महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय पाठ्यक्रमात प्रवेश देताना ओबीसींच्या जागा इतरांना देऊ केले आहे. त्या जागांवर फक्त आरक्षणाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. सदर जागा ओबीसी वर्गाच्या कोट्यात तत्काळ परिवर्तीत कराव्या, अशी मागणी ओबीसी क्रा ...
सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळ ...
तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत. ...