सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली ...
तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भू ...
येथील जिल्हा महिला रुग्णालयासाठी निधी उपलब्ध होवूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णालयाचे काम रखडले आहे. काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करण्यात आले. ...
पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेवून समस्यांवर चर्चा केली. चर्चेदरम् ...
काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. ...
पावसाळ्याचा सव्वा महिना लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरणी धोक्यात आली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल त्या उपाययोजना करीत असला तरी पीके करपण्याच्या मार्गावर आहे. ...
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. दोन हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडे बंदिस्त आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारला भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या ने ...
सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा ...
यावर्षीच्या खरीप हंगामात अनेक दिवसांपासून वरूणराजाने दडी मारल्यामुळे धान नर्सरी (खारी) करपण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. धान नर्सरी वाचवण्यासाठी बघेडा व कारली जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...