साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला. ...
भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी सिंचनासाठी नेहमी नागवला जातो. हीच बळीराजाच्या आर्थिक स्थैर्यासाठी चिंतेची बाब आहे. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बळीराजाचे हात बळकट करून त्यांच्या सन्मानाकरिता राज्यासह केंद्र शासनाने कृषी समर्पक धोरण तात्काळ अंगी ...
ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर येथील ...
जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत ...
पाकिस्तानी सैन्याने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफूल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. ३० जून रोजी मेजर प्रफूल्लचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त वीर शहिदाचे स्मरण केले जाईल. परंतू दुर्भाग्यपूर्ण घ ...
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या ३० टक्के रक्कम व गौण खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या १० टक्के रक्कम जिल्हयाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करुन त्या रक्कमेतून जिल्हयाचा विकास करण्यात यावा, या करीता केंद्र शासना ...
आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांच ...
भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता. ...
राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...