येथील एमआयडीसी परिसरात मागील अडीच दशकापासून अनेक भूखंड रिकामे आहेत. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रिकाम्या भुखंडाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे भूखंडधारकात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाकडून रिकाम्या भूखंडाची माहिती मागितल्याचे समजत ...
तीन आठवड्याच्या दडीनंतर जिल्ह्यात गुरूवारपासून पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असला तरी यंदा शेतकऱ्यांची दुष्काळातून सुटका मात्र दिसत नाही. महिनाभरापूर्वी टाकलेले पऱ्हे पुर्णत: निकामी झाले असून रोवणीयोग्य पाऊस झाला तरी पऱ्हे आणावे क ...
बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बु ...
काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ...
पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे पेरणीसह रोवणी देखील मातीमोल झाली आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडला असून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषीत करावा, या मागणीसाठी दररोज निवेदनांचा पाऊस पाडला जात आहे. ...
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना राज्यशासनाप्रमाणेच सर्व वेतनश्रेणी, घरभाडे, महागाई भत्ता व इतर भत्ते मिळणार असून याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला शालेय शिक्षण विभागातर्फे ...
अपुरा पाऊस व वाढते तापमान यामुळे वातावरणात बदल झाल्याने हिवताप व डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तुमसर शहरात रक्त तपासणी दरम्यान रोज दहा ते पंधरा डेंग्यूचे रुग्ण आढळले. सध्या शासकीय व खाजगी रुग्णालयात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी ...
गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मांडलेल्या समस्यांवर पालकमंत्री डॉ. परिणय फके यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. उपस्थित प्रकल्पग्रस्तांनीही झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केले. चर्चेनुसार जुलै महिन्यातच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ...
सुरक्षीत रस्ते निर्माण करावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. परंतु देव्हाडी येथील रेल्वे उड्डापूलाला उद्घाटनापुर्वीच मोठे भगदाड पडले. तो भगदाड बुजविण्यात आला असला तरी उड्डाणपुलावरील खालच्या बाजुने असलेला दगडातून पाण्याची गळती अद्यापही सुरुच आहे. ...