इंडियन गॅस कंपनीचा भरलेला ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा करून तिथेच पिरमीड गॅस एजन्सीची गाडी आठवडाभर भरला जात आहे. हा प्रकार गत सहा ते सात महिन्यांपासून सतत सुरु आहे. सिलिंडरने भरलेला ट्रक गोडावूनमध्ये खाली न करता सरळ दुसऱ्या गाडीमध्ये भरत असते. ...
अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत. ...
सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे. ...
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. ...
भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...
मोहाडी तहसीलमधील दोन तलाठी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम तहसीलदार यांचे दालनात आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार नवनाथ कातकडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदा ...
गोंदिया-तुमसर-रामटेक महत्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम सध्या बंद आहे. सिमेंटची कामे पावसाळ्यात करण्याकरिता कंत्राटदार धडपड करीत आहे, परंतु खोदलेल्या रस्ता भरावात मुरूम उपलब्ध नसल्याने दुसरा मार्ग खड्डेमय आहे. यापूर्वी माती व मु ...
पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढू ...
भंडारा पंचायत समितीमार्फत आतापर्यंत फक्त १४०० पावत्यांचा हिशोब दाखवण्यात आला आहे. उर्वरीत २५०० पावत्या शिल्लक असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कोणतीच माहिती मिळत नसल्याने पंचायत समिती एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरु असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे. ...