हिवाळ्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी येत असल्याने भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस व ...
लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्कार एकूण १२ कॅटेगिरीत दिले जातील. यात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदन्योमुख नेत ...
दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, ...
गोसे धरणाच्या पाणी पातळीत यंदा वाढ करण्यात आली. त्यामुळे पानलोट क्षेत्रातील अनेक गावे पाण्याखाली आली. गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद झाला. तीन महिन्यांपासून स्मशानभूमीत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब राष्ट्रवादी युवक का ...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे माहित होताच खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर सकाळी ८.३० वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच गांधी चौकातही सकाळी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा भाजपच्यावतीने गांधी चौक ...
भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्याकडे राज्य वाटचाल करेल, हा विश्वास असल्याचे भंडारा जिल्हा भाजप महामंत्री मुकेश थानथराटे यांनी सांगितले. ...
लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यत होती. सप्टेबरअखेरपर्यत नदीमधून रेती उपसा करण्याची परवानगी होती. यंदाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे नदीचे पात्रात दोन्ही बाजुने पाणी असल्याने रेती कंत्राटदारांना मुदतीत रेतीची साठवण करता आली नाही ...
राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र ...
आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्ता ...