जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्य ...
अनेक वर्षाचा कालावधी लोटूनही रावणवाडी कालव्याची दुरुस्ती न झाल्याने गावकऱ्यांनी कंटाळून स्वत: लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. काही प्रमाणात तरी पाण्याचा अपव्यय टळला आहे. मात्र तरीदेखील सुस्ताव्यवस्थेत झालेल्या पाटबंधारे विभागाला जाग आलेली द ...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी धानपीक आडवे झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
एम.यू. मेश्राम म्हणाले, वैदिक धर्मानंतर तथागत गौतम बुद्ध यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित धम्माची स्थापना केली व तोच धम्म डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. प्रास्ताविक सचिव कल्पना ढोके यांनी केले. त्यांनी वर्षभरातील कार्यक्रमाचा ...
आता दोन दिवस झाले तरी या चोरी प्रकरणाचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलीस यंत्रणा सध्या निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असल्याने तपासाला गती मिळत नसल्याची माहिती आहे. कोट्यवधी रुपये चोरीस गेल्यानंतरही ज्या वेगाने तपास व्हायला हवा तसा येथे झ ...
भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोल ...
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्र ...
धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...
Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...