न्यायाधीशपदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे नावे अशी - महेश पदवाड, स्मिता उके, गौरव तराळ, निकिता पाचडे, सुप्रिया देशमुख, दीपिका उपाध्याय व नरेश उताणे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबर ...
महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणा ...
‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांन ...
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर त ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे. विद्यार्थी व पालक एकत्र येवून आपल्या मुलांच्या कलागुणांना व अविष्काराला प्रोत्साहन देतात. मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करणे आवश्यक ...
रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत अ ...
तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालव ...
पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे. अती तातडीच्या वैद्यकिय सेवेसाठी येथे मोबाईल एक्स-रे मशीन पुरविण्यात आली होती. ग्रामीण भागातील रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांच्यावर उपचार केले जात होते. परंतु विधानसभा निवडणूक काळात साकोली येथे पंतप्रध ...
लाखनी हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. अपघाताच्या नेहमीच घटना घडतात. पोलिसात तक्रारी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात बीएएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना एमएलसी करण्य ...