जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आह ...
दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजता बोदडवासी गाढ झोपेत असताना सदर चिमुकलीच्या वडिलाने व त्याच्या प्रेयसीने रमेश तुळशीराम सोलव (६८) यांच्या घराच्या ग्रीलला नऊ महिन्याच्या बालिकेला बांधून पलायन केले होते. या प्रकरणातील आरोपी पित्याला अटक कर ...
राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा ला ...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी सुमारे ६७ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेबारा कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना यापुर्वीही ...
प्रथमेश हा दररोज मित्रांसोबत पहाटेच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी सायकलने जात असे. गुरुवारही तो मित्र अमोलसोबत सायकलने गेला होता. सिरसी गावाजवळील राज्य मार्गावर मागेहून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने सायकलला धडक दिली. यात मागेबसलेला प्रथमेश हा ट्रेलरच्या चा ...
मँगेनीजची वाहतूक करणारा एक ट्रक ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित होऊन उलटला व त्याखाली अन्य गाड्या व नागरिक दबल्याची घटना राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. ...
जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणा ...
विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे भंडारा शहरात आगमण होताच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील आणि राज्यातील कर्मचा ...
भंडारा जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा अभयारण्यांतर्गत कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. १०० चौरस किलोमीटर मध्ये असलेल्या या अभयारण्यातून तुमसर-साकोली हा राज्यमार्ग आणि लाखनी मार्ग जातो. अभयारण्याच्या निर्मितीपूर्वी हा ...