नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लाखनी तालुक्यातील कोलारा येथील एका घराला प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत घरातील सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले. ...
मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत किंवा नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जंक फुड खाणे म्हणजे शरीराचा घात करण्यासारखे आहे. पिज्जा, बरगत, चायनिज अन्न पदार्थांचे सेवन दिवसेंगणिक घातक होत आहे. त्यांचे सेवन कर ...
लाखांदुर तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्ये गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वयंपाक करताना घरातील धुरांपासून माहिलांची सुटका व्हावी यासाठी शासनाने उज्ज्वला ...
निवडणुकीपूर्वी घाईघाईत निधी उपलब्ध नसताना या रस्त्याचे काम भूमिपूजन करून सुरू करण्यात आले. मात्र थातूरमातूर काम करून निधी नसल्याने ते काम बंद पडल्याने रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे या रस्त्याने साधे सायकलने सुद्धा किंवा पायी चालणे सुद्धा अशक्य झ ...
केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय ...
या बैठकीत धान खरेदी केंद्रात वाढ व शेतकरी नुकसान भरपाईचा मुद्दा आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी लावून धरला. यावर पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाºया ...
भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी म ...