शाळेच्या विकासात गावाचा विकास दडलेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली तर संपूर्ण गावाचा नावलौकिक होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सजग राहिले पाहिजे. गुरूजणांचा आदर केला पाहिजे. पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच्य ...
भंडारा तालुक्यातील बेला येथे पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्यावतीने तालुकास्तरीय पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटक म्हणून आमदार भोंडेकर बोलत होते. ...
धान खरेदी केंद्र चालू होऊन चार महिने लोटले असले तरी अद्याप ५० टक्के धानाची मोजणी पूर्ण होण्यास आहे. ती मोजणी ताबडतोब करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी दिघोरीतील शेतकरी धान खरेदी केंद्रासमोरच उपोषणाला बसले आहेत. ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सुंदरटोला जंगलात चितळाची शिकार झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी चौकशी सुरु केली असता आष्टी गावात या हरणाचे मांस शिजविले जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर वनविभागाच्या पथ ...
भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी ...
अंगणवाडी केवळ मुलांसाठी नसून सर्व लाभार्थ्यांसाठी आहे. अंगणवाडीचे समायोजन करुन बंद करण्याचा कट कारस्थान सुरु झाले आहे. या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. ...
मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. या नदीतील रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच रेती तस्करांनी गत काही वर्षांपासून आपला मोर्चा रेतीघाटांवर वळविला आहे. तालुक्यातील घाटांवर पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत जेसीबीच्याद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते ...
भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला. ...
विविध सभागृह आहेत. येथे आयोजित समारंभातील अरलेले अन्न राष्ट्रीय महामार्गालगत टाकले जाते. या मार्गावरील विक्रेते टाकावू साहित्या रस्त्यालगत फेकून देतात. कोंबड्यांची पिसे आणि अवयव पोत्यात भरून रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते. याचा परिणाम या परिसरात राहणा ...
पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य आज अनेक राज्यात सुरु आहे. तीन वेळा दु:ख सहन केल्यानंतर चवथ्यांदा सुख मिळते. बौद्ध विहार अध्यात्मिक कार्याकरिता निर्माण केले जातात. आज जनतेनी आध्यात्मीक कार्याकडे जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष भद ...