कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून क ...
पाच दिवसाच्या आठवड्यावर ‘लोकमत’ने सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारी, कर्मचाºयांशी संवाद साधला. तेव्हा विरोधाभाषी चित्र पुढे आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात वेळेवर कामच होत नाही. त्यामुळे आठवडा कितीही दिवसाचा केला तरी आम्हाला त्याचा उपय ...
प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच ...
लाखनी तालुक्यात पालांदूर सर्वात मोठे गाव. व्यापार सुध्दा मोठाच. दररोजच लहान-मोठे ट्रक, मोठी लॉरी यासारखे वाहन बायपासऐवजी मुख्य एकमेव गावातील रस्त्याने वाहतूक करतात. अरुंद रस्त्यात दोन मोठी वाहने एकमेकांना ओलंडताना पाईप लाईनला समस्या येते. नवीन वाहनधा ...
भंडारा येथील जवाहरनवोदय विद्यालयाच्या इमारतीचा प्रश्न गत चार वर्षांपासून अधांतरी होता. २०१७ मध्ये जवाहर नवोदय विद्यालय भंडारा शहरातील जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात आले होते. एक वर्षानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे कारण देत अल्पसंख ...
जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय उपस्थिती व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावास ...
माजी आमदार बाळा काशिवार यांनी मध्यस्थी करून पणन अधिकारी व डेप्युटी सेक्रेटरी सुपे यांचेशी बोलणी करून उपोषणकर्त्यांच्या सर्वांच्या सर्व मागण्या मंजूर करवून घेतल्याने सर्व उपोषणकर्ते शेतकरी समाधानी झाले. अखेर माजी आमदार बाळा काशीवार यांनी लिंबूपाणी पाज ...
भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर कुणीही नजर टाकल्यास निर्लेखीत केलेली इमारत असावी असा भास होतो. मात्र आत डोकावून बघितल्यास या इमारतीत शासकीय कामकाज सुरु असल्याचे दिसते. अधिकारी आणि कर्मच ...
मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीतिरावर रेतीचे प्रसिद्ध घाट आहेत. तालुक्यातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता फेब्रुवारी महिना जवळपास उलटून गेला तरी अद्याप शासकीय स्तरावर लिलावाची कारवाई सुरु झाली नाही. साधारणत: दीड महिन्यांचा कालावधी आणखी लागण्याची ...
कार्यशाळेसाठी जिल्हा कृषि अधिक्षक हिंदुराव चव्हाण, भंडारा मंडळ कृषी अधिकारी दिपक अहिर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, खमारी गावचे सरपंच कृष्णा शेंडे, उपसरपंच राजेंद्र मोटघरे, कृषीसहाय्यक गिरीधारी मलेवार उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात कृषि ...