नागपूर शहर रेड झोनमध्ये असून अनेकजण विविध मार्गाने भंडारा जिल्ह्यात शिरतात. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने विविध निर्देश देवून जिल्ह्याची सीमा बंद केली आहे. आता गावकऱ्यांनी त्याही पुढे जावून गावाची सीमा ब ...
जिल्ह्यातील देशी-विदेशी आणि बार व रेस्टारेंटला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल ठोकले. त्यामुळे मद्यपींना दारु सहज मिळणे कठीण झाले. सुरुवातीच्या १५ दिवसात अनेकांनी लॉकडाऊनच्या आधीच संग्रह करुन ठेवलेल्या दारु प्राशन केली. मात्र १४ एप्रिलनंतर पुन्हा लॉ ...
तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना ...
भूमिहीन असणारा व घरात ठराविश्व दारिद्रय असणारा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून संसारउपयोगी भांडे बनविणे, मडके बनविणे, माठांची निर्मितीसह मूर्ती बनविने व त्यांची विक्री करणे. या विक्रीतूनच घराची अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहतो. त्यातूनच काही प् ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरातील चुलबंद नदीखोºयात मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. अनेक शेतकºयांनी बागायती शेतीवर प्रगती साधली आहे. मात्र आता कोरोनाचे नवे संकट आले आणि शेतकरी ह ...
मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिक ...
चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. ...
शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे. तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्य ...
तुमसर बाजार समितीत तुमसर आणि मोहाडी येथील शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणतात. परंतु वेळेवर विक्री होण्याची कोणतीच खात्री नसते. आता तर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. दोन महिन्यांपासून बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आ ...
वनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. ३२ वर्षापूर्वी २२ एप्रिल १९८८ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. प ...