भंडारा शहरात पहाटेच्या सुमारास तुरळक पाऊस बरसला. मात्र त्यानंतर उन्हाची दाहकता वाढली. दुपारी ३ वाजतापासून वातावरणात बदल जाणवला. आकाशात मेघ दाटून आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. क्षणातच पाऊसही बरसला. या पावसामुळे उकाळ्या ...
सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सदर परिसरात घरोघरी रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या परिवारातील, संपर्कातील ...
लाखनी तालुक्यात सुमारे १९८२ हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आलेली आहे. यात पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सुमारे ९८१ हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीखाली आलेली आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उन्हाळी धानाचे क्षेत्रफळ थोडे वाढलेले आहे. खरीपात वरूण ...
दोन जिल्ह्यांच्या सीमा सील असूनही बहाद्दर प्रवासी तुमसर तालुक्यात सीमा भेदून मालवाहू वाहनांतून दाखल होत आहेत. खापा चौफुलीवर हा प्रकार गत १५ ते २० दिवसांपासून सर्रास सुरू आहे. नागपूर शहर रेडझोनमध्ये आहे. प्रशासनाने दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या ...
मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगला ...
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ, कोदामेंढी येथे शासन आदेशानुसार रोजगार हमी योजनेचे काम सुरु केल्याने ६०० मजुरांना काम उपलब्ध होणार आहे. महिन्याभरापूर्वी लॉकडाऊन झाल्याने अनेकाच्या हाताला काम मिळाले नव्हते. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ग्रामीण पातळीवर मजुरा ...
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. ...
लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यां ...
लाकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता व शेतकरी शेतमजूराची कामे थांबली असल्याने सबंधीतावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने मोफत अन्नधान्याचे वाटप चालविले आहे. या वाटप प्रक्रीयत सर्व सिधापत्रिकाधारक लाभार्थी विधवा ,अपंग व गरजू लाभार्थ्यांना सर ...