जिल्ह्यातून नागपूर येथे तपासणीसाठी आतापर्यंत २०३९ लोकांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १९६२ अहवाल निगेटिव्ह आले असून ३८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३९ अहवाल अप्राप्त आहेत. १५ मे रोजी मुंबई येथून आलेली २४ वर्षीय व्यक् ...
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स ...
भंडारा येथील कृषी विभाग यासाठी सतर्क झाले असून जनजागृती करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका व वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात टोळधाडीचा प्रादूर्भाव आढळून आलेला आहे. काटोल तालुक्यातील फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गोंदी या परिसरातही टोळ आढळून ...
भंडारा-पवनी मार्गाचे बांधकाम अनेक दिवसांपासून बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत हे बांधकाम असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम रखडल्याने या मार्गावरून आवागमन करणे जिकरीचे झाले आहे. अनेकदा वाहने स्लीप झाल्याने अपघात घडले आहेत. शेतात माती शिरल्या ...
नागपुरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते. पाणी गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमीकल कंपन्यांचे वेस्टेज रासायनिक प ...
फायद्यात असलेले महामंडळाचे स्थानिक गडेगाव येथील आगाराकडे दुर्लक्ष आहे. कर्मचाऱ्यांना वास्तव्य करण्यासाठी निवासस्थान नाही. परिणामी वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी येथे राहत नाही. आगारात लाखोंची वनसंपत्ती आहे. एफडीसीएम रोपवन निर्मितीत अग्रसेर आहे. वनसंर ...
जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनद ...
तलावाचा व धानाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. पावसाळी हंगाम असो वा उन्हाळी हंगाम या दोन्ही हंगामात धान या प्रमुख पिकासह रबी पिके व कडधान्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कृषी सिंचन सुविधा जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात उपलब् ...
अनेक वार्डात हीच स्थिती दिसून येत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे. नाल्यांची साफसफाई झाली नसल्याने नाल्याही आता धोकादायक झाल्या आहेत. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या दुर्लक्षाने येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आह ...