तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांच ...
देशात व राज्यात आलेल्या कोरोना आपत्तीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, हातावर काम करणारे सुशिक्षित कामगार, छोटे दुकानदार, सलून व्यवसायीक, पानटपरी चालक, मॉल आणि इतर जागी काम करणाºया होरपळून निघालेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्याने त्यांच ...
कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दि ...
सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ वर पोहचली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात लाखांदूर तालुक्यातील तीन, लाखनी तालुक्यातील दोन तर भंडारा तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. लाखनी तालुक्यात ...
खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख ९४ हजार ३९८ हेक्टर, तूर पिकाचे १२ हजार १६ हेक्टर व सोयाबीन पिकाचे ५५० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे ३३११३.०५ क्विंटल, तूर पिकाचे १४६.८ क्विंटल व सोयाबीन पिका ...
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प् ...
मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक ...
भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. तब्बल एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तीन वर्षापूर्वी उच्च प्रतीचा धान लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. केशर, चिन्नोर यासह नामवंत तांदूळ येथे पिकविला जायचा. भंडाराच्या तांदळाला विदर्भातच नव् ...
गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणा ...