जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका ब ...
गुरुवार दुपारपासून जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस बरसत होता. शुक्रवारी पहाटे विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सकाळी ९ वाजतापासून सुरवात झाली. ...
दरवर्षी नक्षीकाम केलेली झूल, बैलांच्या शिंगाना बेगड तसेच चांगले सजवून गावातून दरवर्षी मिरवणूक काढून गावातील हनुमान मंदिरासमोर लांब तोरण बांधले जाते. या तोरणाखाली गावातील सर्व बैलजोड्या एकत्र उभ्या केल्या जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी मंदिरासमोर एक ...
उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमानाचे जागृत मंदिर आहे. बारा वर्षापूर्वी येथे पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या बंद पडल्या. लहान महादेव म्हणून गायमुखची ओळख संपूर्ण राज्यात आहे. निसर्गाच्या कुशीत ग ...
पाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील क ...
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे ...
केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघ ...
सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमतान ...
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान २२ मे पासून जिल्हांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली होती. पवनी, साकोली आणि तुमसरसाठी दर तासाने एक बस सोडण्यात येत होती. मात्र जिल्हाबाहेर जाण्यासाठी सर्वसामान् ...