प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच् ...
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर क ...
भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वा ...
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. संपूर्ण राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. साधारणत: एक लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. संपूर्ण अर्थव्यवस्था धानाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार २११ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार सर्वाधिक रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहे. एकूण रुग्णाच्या १६४४ रुग्ण या वयोगटातील असू ...
एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ ...
मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रा ...
करडी परिसरातील मागील पाच वषाँचा आढावा घेतल्यास दरवषी बेभरवस्याच्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला दिसून आला. भंडारा जिल्ह्यात भा पिकाची सहा हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली. तूर व तीळ पिकाची लागवड करण्यात आली. परंतू नदी, नाले काठावरील शेतात ...
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील दोन लाख ८६ हजार १७९ कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या १२ लाख २१ हजार ६१६ असून आतापर्यंत ११ लाख ८९ हजार २६९ ना ...