ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कोरोना संसर्गापासून कोका अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. आता दिर्घ कालावधीनंतर १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटनासाठी खुल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. वन्यजीवप्रेमींना लवकरच निसर्गाचे सानिध्य लाभणार आ ...
काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम ...
Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ...
एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएस ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच् ...
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाची निर्मिती करीत आहे. २००७ मध्ये रेल्वे अंदाजपत्रक रेल्वेकडून सहा कोटी दहा लाख ९४ हजार मंजूर क ...
भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वा ...
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. संपूर्ण राज्यात धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. साधारणत: एक लाख ७५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. संपूर्ण अर्थव्यवस्था धानाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार २११ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयोगटानुसार सर्वाधिक रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहे. एकूण रुग्णाच्या १६४४ रुग्ण या वयोगटातील असू ...
एकंदरीत ही आकडेवारी जिल्हा कृषी विभागाची असली तरी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे ३७८ गावांमधील शेत शिवारात धान पिकासह अन्य पिकांचे पिकांना बाधा पोहोचली. यात भंडारा तालुक्यातील ९९, मोहाडी ३५, तुमसर ३६, साकोली ८७, लाखनी १७ तर लाखांदूर तालुक्यातील ३४ ...