मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून रविवारी साजरी करण्यात ... ...
काेराेना संसर्गामुळे घाेषित लाॅकडाऊन आणि पाेलिसांची गस्त यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाताे. तसेही गुन्ह्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी असते. त्यातच २०२० मध्ये काेराेना महामारीने ...
५० पेक्षा कमी पेसेवारी असलेल्या गावांना दुष्काळी सवलती मिळतात. त्यात जमीन महसलात सूट, शेतकऱ्याच्या कर्जाची वसुली सक्तीने न करणे, सहकारी कर्जाचे पुर्नगठण, शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ असा सवलतींचा समावेश असताे. मात्र आता चार ता ...