- घोषणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम : आता वेळ नकोनागपूर : व्यापाऱ्यांना जाचक ठरलेला एलबीटी सत्तेत आल्यानंतर लगेचच रद्द करण्यात येईल, असे भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात गुरुवारी १ एप्रिल २० ...
पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ...
बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी ...
भेल भारतीय हेवी इलेक्ट्रीकल्स लि. चे कामाला गती मिळण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा लाखनीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शासनाने पैसेवारीचे ढोंग करून शेतकऱ्यांना वेठीस न धरता सरसकट आर्थिक मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्याच्या टेबलवरून संगणक चोरीला गेल्याची तक्रार खुद्द त्याच विस्तार अधिकाऱ्याने खंडविकास अधिकाऱ्याकडे केली. प्रतिलिपी उपविभागीय ...
मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. ...
देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्टेशनटोलीचे उपसरपंच ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राबाहेर आमरण उपोषण बसले होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या १५ दिवसात ...
पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नेहमीच टीका होत असली तरी ते ज्या परिस्थितीत काम करतात त्यावर मात्र गांभीर्याने कधीच विचार केला जात नाही. साकोली येथे पोलिसांसाठी राहायला घरे नाहीत. तरीही हे कर्मचारी ...