सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. विविध उपक्रमही राबविण्यात येत आहे. तरी जिल्हा परिषदांच्या शाळा यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकांना दर्जेदार ...
अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहि ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान सुरू केल्याने राज्यातसुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रयत्न सुरू आहेत. ...
बपेरा आंतरराज्यीय तथा अन्य सीमा कायमस्वरुपी बंदोबस्तात ठेवण्यासाठी पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात बांधकामाला गती देण्यात येणार आहे, ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडाराची सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दालनात घेण्यात आली. ...
वार्षिक लाखांच्या घरात उत्पन्न मात्र गचाळ कारभारामुळे परवानाधारक अडते व धान्यविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने लक्षाधीश बाजार ...
भंडाऱ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठाणा पेट्रोलपंप येथील १० वर्षीय बालकाला चिरडले. बुध्दघोष मनोहर गणवीर असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना काल शनिवारी ...
डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाची संकल्पना मनुष्य जातीला दिली. त्यांचे विचार आणि कार्य समाजात रुजविण्याची गरज आहे. प्रत्येकाकडून सामाजिक व्यवस्थेचा विचार होणे गरजेचे आहे, ...
केंद्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोहयो कायदयानुसार गावांमध्ये काय परिस्थिती आहे, लोकांची प्रश्न, समस्या, त्यांची गरज व सुधारणांसाठी उपाय जाणून घेण्यासाठी सर्वकष सहभागी नियोजन ...