उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी का ...
नागपूर : शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्र्रज्ञा बडवाईक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा यांच्या निर्देशानुसार प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी ही नियुक्ती केली आहे.विधानसभा निवडणुकीत शहर महिला काँग्र ...
थर्टी फर्स्टला दारू पिऊन कुठेही धिंगाणा घालाल तर सावधान. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही, ...
ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ ...
जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्यास केवळ चार वर्षांत जगाचा नायनाट होईल, असे भाकित २० व्या शतकातील महान वैज्ञानिक अलबर्ट आईनस्टाईन यांनी केले होते. हे किती खरे आहे ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही, या आशयाचे खळबळजनक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित ...