सध्या शुभमंगल अर्थात लग्नसोहळ्यांचे मुहूर्त सुरू झाले आहे. आनंदा-आनंदात लग्नसोहळे पार पडत आहेत. मात्र या शुभमंगलच्या माध्यमातून हजारो किलो अन्नाची नासाडी होताना दिसत आहे. ...
भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या विभाजानानंतर एकमेव नवोदय विद्यालय गोंदियात गेल्यामुळे मागील १५ वर्षांपासून भंडारा जिल्हा या विद्यालयापासून वंचित आहे. मागील १५ वर्षापासूनच्या ...
भागवत हे सत्य बोलण्यास शिकविणारे शिक्षण देते. अन्य धार्मिक ग्रंथात अग्रपुजेचे मान असलेल्या देवतांचे मंगलाचरण असते. पण भागवत ग्रंथात पहिल्याच श्लोकात सत्याची वंदना आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात खाजगी पतसंस्थानी वसूलीचा तगादा सुरू केला आहे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे. ...
गोंदिया-तुमसर-रामटेक राज्य महामार्गावरील तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ वर उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित ...
युनिव्हर्सल फेरो कारखान्यातील १,२०० कामगारांपैकी केवळ ३०० कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेतन व बोनस दिले. तर उर्वरित ९०० कामगारांना अजूनपर्यंत वेतन व बोनस दिले नाही. ...
जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ९० लाख १३ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. ...
येथील तहसिल कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व दुसऱ्या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे. हा वाद साकोली येथे अजुनही सुरुच आहे. ...
ज्या व्यक्तीला ध्येय नाही तो चालत्या फिरत्या प्रेतासमान आहे. तो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे. ...
बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा ...