समाजमन हेलावून टाकणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाचे नाव घेताच मन सुन्न होतं, अंगावर काटे येतात. मात्र, या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गावकऱ्यांनी आता समृद्धीकडे वाटचाल सुरू केली असून गत पंधरा वर्षांत या गावात विविध ...
भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. त्यानंतर माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला. ...
उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी प ...
जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. द ...
यावेळी प्राचार्य देवेंद्रकुमार रंभाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षारोपणाचे मानवी जीवनातील महत्त्व पटवून दिले. कोविडचा प्रादुर्भाव ... ...